अमरावती, दि. ३० (ग्रामीण उदय प्रतिनिधी): ओबीसी महामंडळातर्फे एक रक्कमी परतावा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ थकीत कर्जदारांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
ओबीसी महामंडळाच्या थकीत कर्ज प्रकरणात संपूर्ण थकित कर्ज रक्कमेचा एक रक्कमी भरणा करणाऱ्या लाभार्थीस थकीत व्याज रक्कमेत ५० टक्के सवलत देण्याबाबतची एक रक्कमी परतावा ओटीएस योजना दि. ३१ मार्च २०२६ पर्यंत राबविण्यात येत आहे. त्यानुसार महामंडळाच्या थकबाकीदारांनी सदर योजनेचा लाभ घेऊन कर्जमुक्त व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Post a Comment
0 Comments