आज आपण पाहत आहोत की कश्या प्रकारे महिलांची पिळवणूक होत आहे. काय होत आहे आपल्या देशात जिथे संस्कृती, मर्यादा, मातृपूजन आणि एका बाजूने बलात्कार, छळ, पिळवणूक. विचार बदला, राज्य आणि केंद्र सरकारने 7 हेल्पलाइन नंबर चालू केले आहे जेकी प्रत्येक महिलेकडे असायलाच हवेत… सर्वं राज्यांमध्ये २४ तास कार्यरत.
भारतात महिलांच्या सुरक्षा आणि सक्षमीकरणासाठी अनेक उपाययोजना राबविल्या जात आहेत. या उपाययोजनांपैकी एक महत्त्वाचा उपाय म्हणजे देशभरात विविध हेल्पलाइन नंबर सुरू करणे. या हेल्पलाइन नंबर कोणत्याही प्रकारच्या संकटात पडलेल्या महिलांना तात्काळ प्रत्येक परिस्थितीत सर्व प्रकारची कायदेशीर मदत दिली जाते.

Post a Comment
0 Comments